lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

Narendra Modi : "मी मागच्या जन्मी बंगालमध्ये जन्मलो..."; नेमकं काय म्हणाले मोदी?, ममता बॅनर्जींवर टीकास्त्र - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Narendra Modi in west bengal malda rally born in bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी मागच्या जन्मी बंगालमध्ये जन्मलो..."; नेमकं काय म्हणाले मोदी?, ममता बॅनर्जींवर टीकास्त्र

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi : नरेंद्र मोदी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील मालदा येथे आहेत. सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, "सकाळपासून लोक उत्साहात आणि जल्लोषात लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहेत." ...

...तर व्हॉट्सअ‍ॅप कंपनी भारतातून निघून जाईल; दिल्ली हायकोर्टात काय घडलं? - Marathi News | ...then the WhatsApp company will leave India; What happened in Delhi High Court? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर व्हॉट्सअ‍ॅप कंपनी भारतातून निघून जाईल; दिल्ली हायकोर्टात काय घडलं?

माहिती तंत्रज्ञान नियमावली २०२१मधील तरतुदींना व्हॉट्सअ‍ॅप व तिची पालक कंपनी फेसबुकने (आताची मेटा) न्यायालयात आव्हान दिले आहे ...

EVM वर शंका नको! VVPAT स्लिप मोजणीसह बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या सर्व याचिका फेटाळल्या - Marathi News | Don't doubt EVM! All petitions to conduct voting on ballot paper including VVPAT slip counting dismisses all petitions by Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM वर शंका नको! VVPAT स्लिप मोजणीसह बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या सर्व याचिका फेटाळल्या

EVM मशीनद्वारेच मतदान होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने या महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केलं आहे ...

पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवार सुकांत मजुमदार आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची - Marathi News | altercation between bjp candidate sukanta majumdar and tmc workers in balurghat, lok sabha elections 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवार सुकांत मजुमदार आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

Lok Sabha Election 2024 : बालूरघाट येथील मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचा आरोप मजुमदार यांनी केला आहे. ...

Narendra Modi : "जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन - Marathi News | Lok Sabha Elections 2024 phase 2 voting more we vote stronger our democracy will be Narendra Modi appeals to voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन

Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदारांना विक्रमी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे ...

मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू - Marathi News | darbhanga house caught fire due to fireworks during wedding procession six people dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू

लग्नाच्या वरातीतील फटाक्यांमुळे एका घराला भीषण आग लागली. त्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

अलर्ट! ओटीपीने होणारी फसवणूक थांबणार; तुम्हाला मिळणार तत्काळ धोक्याची सूचना - Marathi News | OTP fraud will stop; You will receive an immediate threat notification | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! ओटीपीने होणारी फसवणूक थांबणार; तुम्हाला मिळणार तत्काळ धोक्याची सूचना

रिझर्व्ह बँकेने फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट व्यवहारासाठी अतिरिक्त प्रमाणीकरणावर भर दिला आहे ...

चीनने सियाचीनमध्ये बांधला काँक्रीटचा रस्ता; सॅटेलाईट इमेजनं ड्रॅगनचं बिंग फुटले - Marathi News | China builds concrete road in Siachen; Satellite Image Reveals, India objected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनने सियाचीनमध्ये बांधला काँक्रीटचा रस्ता; सॅटेलाईट इमेजनं ड्रॅगनचं बिंग फुटले

१९६३ मध्ये पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग चीनकडे गेला होता. तिकडे चीन शाक्सगाम खोऱ्यात जी-२१९ महामार्गाचा विस्तार करत आहे. ...

कसा होता भारताचा वारसा कर कायदा?; माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला होता रद्द - Marathi News | How was India's Inheritance Tax Act?; It was canceled by former PM Rajiv Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कसा होता भारताचा वारसा कर कायदा?; माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला होता रद्द

१९८५ मध्ये हा कायदा राजीव गांधी सरकारने संपविला ...