निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
व्यक्तीच्या रंग, रूप, गुणांचे, स्वभावाचे दर्शन घडते. या शास्त्रात १२ राशीनुसार लोकांच्या स्वभागाची विभागणी केली आहे. राशीनुसार व्यक्तिमत्त्वाचे विविध गुण जाणून घेता येतात, तसेच काही व्यक्तींपासून सावध पवित्रा देखील घेता येतो. अशाच चार महत्त्वाकांक्षी असणाऱ्या लोकांच्या राशीबद्दल जाणून घेऊया. त्यांच्याशी स्पर्धा करणे म्हणजे अपयशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. कारण जिंकणं हे त्यांच्या स्वभावातच असते.